Join Indian Army as a Officer

Join Indian Army as a Officer

सैन्यदलामध्ये अधिकारी व्हायचे, तर ‘हे’ घ्या…

Army Officer Recruitment 2020 : To prepare the candidates for the recruitment of officers in the Indian Army, Navy and Air Force, the Pre-Student Training Center, Nashik Road, Nashik will be prepared by the State Government for the preparation of the exams. SSB Course no. 52 are being organized. This course provides free accommodation for the trainees, food and training.

Interested candidates from Nanded district should attend the interview on Thursday (February 6th) at the District Soldier Welfare Office, Nanded, for pre-training in the Army Corps. When visiting the interview, search the Department of Sainik Welfare, Pune (DSW) on the Gogole page and print it along with the print admission and the accompanying attachment printed by the concerned District Sainik Welfare Office.

Indian_Army_logoArmy Officer Recruitment 2020

नांदेड : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी बुधवार (ता. १२) ते शुक्रवार (ता. २१) फेब्रुवारी या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. ५२ आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची पूर्व प्रशिक्षणासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे गुरुवार (ता. सहा) फेब्रुवारी रोजी मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखतीस येतांना फेसबुक पेज वर Department of Sainik Welfare, Pune (DSW) वर सर्च करून त्यामधील एसएसबी- ५२ कोर्ससाठी किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या  प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन ती पुर्ण भरुन सोबत घेऊन यावी.

एसएसबीसाठी ‍शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

केंद्रामध्ये एस.एस.बी. कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढील नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे. त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना सोबत घेवून यावेत. कंम्बाईंड डिफेन्स सव्हींसेस एक्झामिनेशन ( CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) उत्तीर्ण झालेली असावी. त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी ‘C’ सर्टिफिकेट ‘A’ ‍ किंवा  ‘B’   ग्रेडमध्ये उत्तीर्ण झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने  एसएसबीसाठी ‍ शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. University Entry‍ Scheme साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी ‍शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

या ठिकाणी संपर्क साधावा

अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व  प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा दूरध्वनी क्र. 0253-२४५१०३१ आणि ०२५३-२४५१०३२ असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

सौर्स : सकाळ

Get Admission Easily to ‘Pune University’ for Co-Ordinator

Get Admission Easily to ‘Pune University’ for Co-Ordinator

पुणे विद्यापीठात ‘समन्वयका’मुळे प्रवेश होणार सोपी

Pune University Admission 2020 : Every year, the admissions coordinator will be appointed at each college to get rid of the confusion students face during the college admissions process. The decision was taken by Savitribai Phule Pune University and accordingly, circulars have been sent to all affiliated institutions and research centers. Read the more details which is given below:

दर वर्षी महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रियेदरम्यान निर्माण होणाऱ्या गोंधळातून विद्यार्थ्यांची सुटका व्हावी, यासाठी प्रत्येक महाविद्यालयात प्रवेश समन्वयक नेमण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हा निर्णय घेतला असून, त्यानुसार सर्व संलग्न संस्था, संशोधन केंद्रांना परिपत्रक पाठवून आदेश देण्यात आले आहेत.

विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, परिसंस्थेतील प्रवेशप्रक्रिया विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) वेळोवेळी दिलेल्या सूचना विचारात घेऊन महाविद्यालय स्तरावर राबवण्यात येतात. या वेळी माहितीअभावी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. प्रवेशासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे, प्रवेश रद्द करणे, प्रवेश रद्द करून कागदपत्रांची व शुल्काची परत मागणी करणे याबाबतच्या नियमांची विद्यार्थ्यांना माहितीच नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. यासंदर्भातील अनेक तक्रारी विद्यापीठाकडे करण्यात आल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर शुल्क व कागदपत्रांच्या बाबतीत विद्यार्थ्यांची अडवणूक करण्यात येऊ नये, यासाठी महाविद्यालय स्तरावर सुसूत्रीकरण यंत्रणा असावी, अशा स्पष्ट सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिल्या होत्या. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया, विविध शिष्यवृत्ती योजना याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविणे आवश्यक आहे. त्यासाठी महाविद्यालयातील प्रवेशप्रक्रियेत अधिक सुसूत्रता निर्माण होण्यासाठी प्रत्येक महाविद्यालय, मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश समन्वयक नियुक्त केल्यास विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण महाविद्यालय स्तरावरच करता येईल. त्यासाठी महाविद्यालय प्रवेश समन्वयकाची नियुक्ती करण्याची कार्यवाही करावी, असा आदेश शैक्षणिक प्रवेश विभागाच्या उपकुलसचिवांनी दिले आहेत.

असे आहेत निकष

महाविद्यालय प्रवेश समन्वयक पदाची जबाबदारी अनुभवी प्राध्यापकावर सोपविण्यात यावी. त्यासाठी संबंधित प्राध्यापकाकडे अध्यापनाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असावा. नियुक्ती किमान तीन वर्षांच्या कालावधीसाठी केली जावी. संबंधित प्राध्यापक महाविद्यालय प्रवेश समितीचा पदसिद्ध सचिव असेल.

समन्वयकाची जबाबदारी

महाविद्यालय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करणे, प्रवेशाच्या कामकाजात समन्वय राखणे, विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांसाठी प्रवेशासंदर्भात प्राप्त झालेली परिपत्रके, सूचना इत्यादींची माहिती विद्यार्थ्यांना देणे, सरकारच्या व विद्यापीठाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती विद्यार्थ्यांना देणे; तसेच त्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करणे आदी जबाबदाऱ्या प्रवेश समन्वयकाला पार पाडाव्या लागतील.

सौर्स : म. टा.

Recruitment Stay in Sugar Factories

Recruitment Stay in Sugar Factories

साखर कारखान्यांमधील नोकरभरतीला ब्रेक

Sakhar Karkhane Bharti 2020 : There are 195 sugar factories in Maharashtra. Currently the financial position of most sugar factories in the state is deteriorating day by day. Many factories have closed, while some have also been sold. As per the latest news Sugar mills in the state are in the process of fixing the outline. Recruitment is prohibited in all the sugar factories in the state till the contraction of sugar factories is taken into account. Read the more details carefully given below :

Sakhar Karkhane Bharti 2020

पुणे – राज्यातील साखर कारखान्यांना आकृतिबंध आराखडा निश्‍चित करण्याचे काम सुरू आहे. साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन आकृतिबंध निश्‍चित होईपर्यंत राज्यातील सर्व साखर कारखान्यांमध्ये नोकर भरतीला मनाई करण्यात आली आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अवर सचिव प्रमोद वळंज यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्रात एकूण 195 साखर कारखाने आहेत. सध्या राज्यातील बहुतांशी साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत आहे. अनेक कारखाने बंद पडले आहेत, तर काही कारखान्यांची विक्रीदेखील झाली आहे. साखर उद्योगाला प्रगतीकडे नेण्यात त्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांचा महत्त्वाचा वाटा असतो. मात्र, या कारखान्यांध्ये होणारी अनावश्‍यक नोकरभरती ही त्या कारखान्याच्या खर्चात वाढ करणारी असते. साधारणपणे एकूण उत्पन्नाच्या 35 टक्‍के रक्‍कम मनुष्यबळाच्या वेतनावर खर्च झाल्यास, त्या उद्योगाला अन्य बाबींसाठी खर्च करणे योग्य ठरते.

सध्या राज्यातील साखर कारखान्यांची निवडणूक जवळ आली आहे. तर, साखर कारखान्यांची होणारी पडझड रोखण्यासाठी या कारखान्यांचा आकृतिबंध निश्‍चित करण्याची मागणी साखर आयुक्‍तालयाने केली होती. त्यानुसार एका समितीची स्थापना देखील करण्यात आली असून आकृतिबंध निश्‍चित करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे हा आकृतिबंध निश्‍चित होईपर्यंत तसेच त्याला शासनाची मान्यता मिळेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत नोकरभरती केली जाऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत.

सौर्स : प्रभात

Central Government’s big decision regarding Railway Recruitment

Central Government’s big decision regarding Railway Recruitment

रेल्वेतील भरती संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Railway Recruitment 2020 : There will be a radical change in the administrative system of the railway, henceforth the number of members of the railway board will be five instead of eight. Similarly, recruitment of Railway staff will be done through IRMS (Indian Railway Management Service). The Union Cabinet on Monday marked the decision. Meanwhile, Atal Jal Yojana, Atal Bogda (subway) plans will start tomorrow (T3).

नवी दिल्ली – रेल्वेच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल होणार असून, यापुढे रेल्वे बोर्डातील सदस्य संख्या आठ ऐवजी पाच राहील. तसेच रेल्वेतील कर्मचारी भरती आयआरएमएस (भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा) मार्फत होईल. केंद्रीय मंत्रिमंडळाने या निर्णयावर आज शिक्कामोर्तब केले. दरम्यान, अटल जल योजना, अटल बोगदा (भुयारीमार्ग) योजनांना उद्या (ता.२५) प्रारंभ होईल.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, ‘‘रेल्वेमध्ये १९०५ पासून चालत आलेली व्यवस्था बदलण्याचा मंत्रिमंडळाचा हा निर्णय ऐतिहासिक आहे. यापूर्वी रेल्वे बोर्डातील आठ सदस्य हे वेगवेगळ्या सेवांशी संबंधित असल्याने रेल्वेसाठी एकत्रित निर्णय करण्यात अडथळे येत होते. आता आठही सेवांचे एकत्रिकरण होणार असून, यापुढे एकच सेवा असेल. तसेच अध्यक्ष आणि चार सदस्य असे नव्या बोर्डाचे स्वरूप असेल. रेल्वेतील नोकरभरतीसाठी आयआरएमएस ( इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस – भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा) ही सेवा सुरू केली जाणार असून २०२१ मध्ये या सेवेची पहिली बॅच रुजू होईल. रेल्वेच्या व्यवस्थापन सेवेतील ८४०० कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार असून जुन्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची संधी तसेच सेवा ज्येष्ठतेवर याचा काहीही परिणाम होणार नाही.

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाने आज माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने सुरू होणाऱ्या अटल जल आणि अटल बोगदा मार्ग या दोन योजनांनाही मंजुरी दिली. उद्या (२५ डिसेंबर) वाजपेयी यांच्या जयंतीदिनी दोन्ही योजनांना प्रारंभ होईल. अटल जल योजना भूजल व्यवस्थापनासाठी असून, यासाठी ६००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाना, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या सात राज्यांमध्ये ही योजना राबविली जाणार आहे. तर ‘अटल बोगदा योजनेअंतर्गत मनाली ते लेह हा तब्बल १० हजार फूट उंचीवरील ८.८ किलोमीटरचा बोगदा बांधला जाणार आहे. हा जगातील सर्वाधिक उंचीवरील बोगदा असेल, असा दावा सरकारतर्फे करण्यात आला.
अधिकाऱ्यांसाठी मापदंड निश्‍चित करणार

नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या ‘किमान सरकार, कमाल सुशासन’ या दृष्टिकोनांतर्गत सरकारी अधिकाऱ्यांसाठी कामगिरीचा मापदंड निश्‍चित करण्याचे काम सुरू असून, आर्थिक व्यवस्थापनात अधिक दूरदर्शीपणा आणण्यासाठी यंत्रणा विकसित केली जात आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज दिली. संरक्षण विभागाच्या आर्थिक विभागाने अर्थ सल्लागारांसाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. ‘सरकारचे कामकाज अधिक परिणामकारक आणि प्रभावी होण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यासाठी अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे मापदंड निश्‍चित केले जात आहेत,’ असे राजनाथ म्हणाले.

सौर्स : सकाळ

CG Vyapam Patwari Recruitment 2020 Notification

CG Vyapam Patwari Recruitment 2020 Notification – vyapam.cgstate.gov.in

CG Patwari Vacancy 2020 Online registration process For large number of vacancies is staring soon Now. The 12th pass or Diploma pass candidates who are in search of an Accountant career opportunity can go through this article are really lucky as they will get all updates about this vacancies . The Chhattisgarh Professional Examination Board has broadcasted latest job notification for recruitment of Patwaris in 14 districts. The CGPEB authority is going to fill up total 250 Chhattisgarh Patwari (RDP19) Vacancies by conducting recruitment exam on 17th March 2019. The official link to apply online for this CG Vyapam Patwari Recruitment 2020 process already opened on the website. Interested and eligible candidates have a chance to submit CG Vyapam Patwari Online Application Form till 11:59 PM on 03rd Feb 2019. More updates about the coming examination will be declared on this page. Those who have the capability to get this particular vacancy must go further and apply through online mode by referring the web portal. If you want to download RDMD Chhattisgarh Vyapam Patwari Notification 2020 pdf, then visit the official website direct link uploaded below. Continue with this article and check out your eligibility criteria for Chhattisgarh Village Accountant Jobs. We mentioned all necessary details on this web page.

 

Chhattisgarh Patwari Bharti 2020 Details
Organizer Name: Chhattisgarh Professional Examination Board, Raipur
(CG Vyavsayik Pariksha Mandal)
Vacancy Name: Patwari (Village Accountant)
Total Vacancies: 250 vacancies (expected)
Exam Name: छत्तीसगढ़ पटवारी प्रशिक्षण चयन परीक्षा – 2020
Job Category: State Govt Jobs
Job Placement: Anywhere in the CG State
Registration Mode: On-line  modes
Application Dates: Will be intimated in due course
Qualification: 12th pass/ Degree/ Diploma
Age Limit: 18-35 yrs
Official Email ID: [email protected]
Official Website: https://vyapam.cgstate.gov.in/

Application Fee of CG Vyapam Patwari Recruitment 2020

Categories Application Fee
General Rs. 350/-
OBC (Non- Creamy)
Rs. 250/-
SC/ST/PWD  Rs. 200/-